Jharkhand : झारखंडमधील बचावकार्य तब्बल 46 तासांनंतर पूर्ण, रोप-वे ट्रॉलीतील 47 जण सुरक्षित बाहेर
abp majha web team
Updated at:
12 Apr 2022 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJharkhand Update : झारखंडच्या देवघर येथे झालेल्या रोपवे अपघातात 47 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात यश.