India-China Face Off | भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या 20 भारतीय जवांनांना लष्कराकडून मानवंदना
चीनसोबत हिंसल चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत, असं एएनआयने म्हटलं आहे. शहीद जवांनाना आज लष्कराकडून मानवंदना देण्यात आली.
Tags :
Indo China Border Dispute Indian Soldiers Killed By China Galwan Valley मराठी बातम्या China India