RSS On Bangladeshi Migration : धर्मांतर आणि बांग्लादेशी घुसखोरीमुळे लोकसंख्येचं असंतुलान- आरएसएस

धर्मांतर आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीमुळे देशात लोकसंख्येचं असंतुलन निर्माण होत असल्याचं RSS चे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलंय. धर्मांतरविरोधी कायद्याची सक्ती करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola