खाद्यतेलांच्या दराने 11वर्षातील उच्चांकी किंमत गाठली, कोरोना संकटात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Continues below advertisement

औरंगाबाद : कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असताना त्यात महागाईमुळे सर्वसामान्यांना जगायचं कसं असा प्रश्न पडलाय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरचं आर्थिक गणितच बिघडून गेलंय. आता खाद्यतेलाच्या किंमतीत गेल्या 11 वर्षातील सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत  खाद्यतेल  20 ते 50 टक्क्याने वाढले आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram