Sonia Gandhi | पंतप्रधान शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत, कृषी कायद्यांवरुन सोनिया गांधी यांची टीका

Continues below advertisement
कृषी कायद्यांवरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान अन्नदाता शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram