Rajiv Satav | ज्यावेळी बळीराजा रस्त्यावर आला, त्यावेळी कुठलचं सरकार टिकलेलं नाही : राजीव सातव

आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्यावेळी बळीराजा रस्त्यावर आला त्यावेळी कुठलचं सरकार टिकलेलं नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राजीव सातव यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola