Hyderabad encounter I बदल्याच्या भावनेतून झालेली गोष्ट न्याय नसते - सरन्यायाधीश I एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Dec 2019 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
न्याय म्हणजे बदला नाही, अशी प्रतिक्रिया हैदराबाद येथील बलात्कार-हत्या प्रकरणात आरोपींच्या झालेल्या एन्काऊंटरनंतर दिली. सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले, न्याय कधीच तात्काळ असू शकत नाही, त्याने सूडाचे रूप घेतले तर तो न्याय राहत नाही. राजस्थान उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सरन्यायाधीश बोबडे यांनी महिलांवरील अत्याचारांच्या अनुषंगाने सुरु झालेल्या जलद न्यायदानाच्या चर्चेबाबत परखड मते मांडली.