coronavirus | 27 रूपयांचा गहू 2 रूपये किलोने देणार, 80 कोटी जनतेला होणार फायदा

Continues below advertisement
देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वंसामान्य नागरिकांना अन्न-धान्य जीवनावश्यक साहित्य कसं मिळणार याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. यावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ पुरवण्याची व्यवस्था करण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. त्यामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram