कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कॅबिनेट सचिवांची राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा

Continues below advertisement

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोना आकड्यांनी नवा उच्चांक गाठला. जवळपास 6.6 लाख कोरोनाग्रस्त आढळून आले असून तब्बल 400% वाढ फक्त एका महिन्यात नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत लॉक डाऊन 'टू बी ऑर नॉट टू बी' असा यक्षप्रश्न ठाकरे सरकार समोर उभा टाकला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram