निलंबित झालेले सचिन वाझे शिवसेनेची सत्ता आल्यावर रुजू कसे झाले? मनसेच्या संदिप देशपांडेंचा सवाल

Continues below advertisement

ठाणे : कांदिवलीहून क्राईम ब्रांचच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता. मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत. ते कधीच आत्महत्या करु शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमना हिरेन यांनी दिली. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं, असंही त्या म्हणाला. विमला हिरेन यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान ही प्रतिक्रिया दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram