Hindu राष्ट्र हाच सनातन धर्म असून येत्या 15 वर्षात पुन्हा अखंड भारत असेल : Mohan Bhagwat
abp majha web team
Updated at:
14 Apr 2022 02:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असून येत्या 15 वर्षात पुन्हा अखंड भारत असेल असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. हरिद्वारच्या पूर्णानंद आश्रमात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही कायमच अहिंसेचा पुरस्कार करू मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेची भाषा होईल कारण जग शक्तीला मानतं असं भागवतांनी म्हटलंय... त्यांच्या या वक्तव्यानं भुवया उंचावल्या आहेत.