Indian Corona | देशात आतापर्यंत 20,917 लोक कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 31.15 टक्के - आरोग्य मंत्रालय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 May 2020 09:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसच्या 4213 च्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 1559 कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 20917 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट 31.15 टक्के आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 67 हजार 152 वर पोहोचली आहे.