sharad Pawar | केंद्र सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी : शरद पवार | ABP Majha
Continues below advertisement
यशवंत सिन्हा यांनी गांधी शांतता यात्रेचं आयोजन केलंय. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया ते दिल्लीच्या राजघाटापर्यंत ही यात्रा काढली जाणार आहे. गेट वे ऑफ इंडिया इथून या यात्रेला सुरूवात झाली.
Continues below advertisement