Ashwini Naitam NCP : गडचिरोलीकर मलाच निवडून देतील,अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांचा विश्वास
Ashwini Naitam NCP : गडचिरोलीकर मलाच निवडून देतील,अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांचा विश्वास
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली नगरपालिकेत प्रचाराचा धुरडा आता उडालेला आहे. गडचिरोली नगरपालिकेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे. येथे त्रिशंकूची स्थिती आहे. माझ्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्विनी नैताम खोबरागडे. अश्विनी ताई काय सांगाल? नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपण रिंगणात आहात. पहिल्यांदाच राजकारणाचा गंदहीन असताना आपण. पाण्याची इतक की लोकांना एवढा त्रास होऊन राहिला की बाहेरून त्यांना आणाव लागत आहे इतर काही रोडांच जस समस्या म्हणा रोडांच चालता फिरता आता काही ठिकाणी रोड बनलेल नाही आहेत काही ठिकाणी त्यांना बाकीच्या एवढा त्रास होतो पावसाळ्याचा इतका त्रास होतो का त्यांना असं पाण्यातून याव लागत आहे आणि काही असं म्हटलं तर शाळेची शाळेची जस आपण नेहरू शाळेमध्ये डिजिटल निघालेला आहे डिजिटल आणि आमच अस म्हणण आहे की प्रत्येक ठिकाणी आपण डिजिटल शाळा द्यावी. आपण जे नेहरू शाळेमध्ये इतकी पालकांची गर्दी असते की सर्वच अस प्रत्येकाच्या तोंडात एकच असतो की नेहरू शाळेमध्ये आपल्या मुलांना आपली ऍडमिशन करावी काउंटर तिथे डिजिटल असल्यामुळे पण आपला असं म्हणण आहे की जेवढी इतर शाळा आहे तेवढ त्या शाळेमध्ये आपल्याला डिजिटल करायची आहे कारण प्रत्येक एरिया मधून प्रत्येक मुल डिजिटल शाळेमध्ये गेली पाहिजे शहरातील रस्त्यांचा प्रश्न. त्याच्यासाठी आपल्याला एकच इथं आहे की बाहेरून बायपास रोड आपल्याला काढायचा आहे ही विनंती करत आहे मी आणि मला भूमिका आहे माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धर्मराव बाबा गडचोली मंत्री राज्याचे मंत्री राहिले त्यांच्या नेतृत्वातही राष्ट्रवादी काँग्रेस इथं गडचिरोली असेल देसाईगंज असेल आरमोरी असेल या तिन्ही नगरपालिकामध्ये पॅनल लढवल जात त्याच्यामध्ये शहर विकास आघाडीच मोठ सपोर्ट. गडचिरोली नगरपरिषद जर गेल्या पाच वर्षाचा किंवा त्यापूर्वीचा जर इतिहास बघितला तर भाजपची सत्ता राहिलेली आहे. भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. तर काय वाटते तुम्हाला विजयाचा किती विश्वास आहे या काँग्रेस? भाजपच्या उमेदवारांना हरून तुम्हाला विजयाचा किती विश्वास? मला 100% विश्वास आहे कारण की जे गडचिरोलीचे जनता आहे, त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि मला गडचिलच्या विकासासाठी उतरण्याकरिता प्रत्येक जण मला सपोर्ट करत आहे. त्याच्यामुळे मला 100% माहित आहे का मी निवडून येणार. नक्कीच गडचरलीकर नागरिक मला माझ्यावर विश्वास दाखवून मला नगर.