Lockdown Effect on Farmers | संचारबंदीचा खरीप पिकांच्या लागवडीवर परिणाम नाही, कृषी आयुक्त सुहास दिवसेंचा दावा

Continues below advertisement
राज्यात बियाणं आणि खतांचा पुरेसा साठा असल्याने लॉकडाऊनचा राज्यातील खरीप पिकांच्या लागवडीवर फारसा परिणाम होणार नसल्याचा दावा कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केला आहे.  त्याचबरोबर लॉकडाऊन संपल्यावर देशातील कृषी बाजारपेठा सुरू होतील आणि त्यानंतर पिकांना चांगला दर मिळेल असा अंदाजही दिवसेंनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram