TOP 25 | राज्यातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरू, विद्यार्थ्यांना 75% उपस्थिती बंधनकारक नाही

मुंबई : राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीनं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना संकट पाहता विद्यार्थ्यांना तूर्तास 75 टक्के सक्तीच्या उपस्थितीची अट बंधनकारक नसणार आहे, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola