Chhatrapati Sambhaji Nagar : अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल, सत्तारांच्या जिल्ह्यात शून्य टक्के पंचनामे

Continues below advertisement


राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. काही ठिकाणी तर गारपीटी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झालीयत... दरम्यान  राज्य सरकारमधील कोणताही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरही फिरकलेला नाही. त्यावर माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकी असंवेदनशीलता येथे कुठून? असा संतप्त सवाल संभाजी राजे यांनी राज्यकर्त्यंना विचारला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram