Buldhana : बुलडाण्य़ातील संग्रामपूरमध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा संताप मोर्चा

बुलडाण्य़ातील संग्रामपूरमध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा संताप मोर्चा, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालंय, सरकारने मदत जाहीर करूनही ती शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्याविरोधात राजू शेट्टी यांचा संताप मोर्चा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola