जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा काल निकाल लागला, भाजपचा या निवडणुकांमध्ये पराभव झाला असल्याने आज मुंबईमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक झाली.