सगळी जबाबदारी केंद्राची मग तुम्ही काय करणार? शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर भाजप नेत्यांचा हल्लाबोल
Continues below advertisement
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे, मग तुम्ही काय करणार? असा खोचक सवाल पाटील यांनी केला आहे. तसेच मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट करत तातडीने ती राज्य सरकारने जाहीर करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
Pravin Darekar Cm Thackeray Chandrakant Patil BJP Sharad Pawar Ajit Pawar CM Uddhav Thackeray