
Santosh Deshmukh Family Beed : हत्येला २ महिने, कुटुंबाला न्यायाची आस, वडिलांच्या आठवणीत लेक गहिवरला
Santosh Deshmukh Family Beed : हत्येला २ महिने, कुटुंबाला न्यायाची आस, वडिलांच्या आठवणीत लेक गहिवरला
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
संतोष देशमुख यांच कुटुंबीय जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहे या न्यायाच्या लढ्यामध्ये कुटुंब तर आग्रक्रमाने पुढे मार्गक्रमण करते मात्र त्यांच्या सोबत गाव आहे गावासोबत जिल्हा आणि आपण बघतो की राज्यातले अनेक लोक त्यांच्या सोबत या न्यायाच्या मागणीमध्ये उभ आहेत पण ही सगळी घटना घडल्यानंतर त्याचे सगळ्यात गंभीर परिणाम आपण बघतो की अर्थात ते कुटुंबात आधी होतात विराज संतोष देशमुख यांचा मुलगा आहे. शाळा सुरू केली रेगुलर हो परवा दिवशीपासून शाळेत चाललो पण मग काय मित्र बोलतात तुला हे तर सगळ्यांना माहितीच आहे म्हणून कोण नाही बोलत या विषयी सगळ्यांना माहित आहे तुला पण आठवत परत एकदा की आता शाळेत जातोयस तू पण यापूर्वी शाळेत जाताना तुझ्या बाबाशी तुझं काय बोलण व्हायचं तुझे बाबा तुझी कशी चौकशी करायचे हो बाबा विचारत होते काय? हे दुःख पचवणं फार गंभीर गोष्ट आहे. माझ्या सोबत धनंजय देशमुख आहेत. धनंजय मला माहिती आहे की भाऊ म्हणून आज हे सगळं दुःख पचवणं सोपं नसलं तरी कुटुंब प्रमुख म्हणून आता या कुटुंबाला पुढे घेऊन जाव लागणार आहे. कुटुंब प्रमुख म्हणून खरं तर हे गावच आहे आता आम्हालाच जसं आतापर्यंत ओटीत घेतलं होतं आमच्या भावासागड सगळ्या कुटुंबाला तसच यापुढं जे गाव आहे त्यांच्याच ओटीत आम्ही असणार. त्यांनीच आम्हाला कुठेतरी धीर दिला, सांभाळला तरच आम्ही उभरणार आहेत, माझी हिम्मत नाही भाऊ या गोष्टीतून उभारण्याची, मी खचून चाललोय, मला दुःख खूप होतय आणि शा लेकरांना घेऊन मला पुढे जायचंय म्हणून आम्हाला सगळ्यांनी सांभाळण अपेक्षित आहे आणि ते सांभाळण्याच्या भूमिकेत आहेत सगळे ते आम्हाला सांभाळतील कारण दोन महिने झालं कुठेही आम्हाला गावातल्या कुठल्याही. घटकाने सोडला नाही, समाजाच्या कुठल्याही घटकांने सोडला नाही. आणि जे लोक प्रतिनिधी आहेत, सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत ते तर न्यायाच्या भूमिकेत आहेत. हे सुद्धा आपल्याला त्याची जाण ठेवणे आवश्यक आहे. कारण का या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी देखील कुठच संतोष अण्णा देशमुख या विषयाला फाटा फुटू नाही दिला. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी हे प्रकरण घेतलेल आहे. म्हणून हे प्रकरण सगळ्यांनी असं हाताळल्यामुळे न्यायाच्या दिशेने जात आहे आणि त्याचीच अपेक्षा. आहे मग या लेकरांना जे गाव आहे, समाज आहे ते बळकटी देऊन पुढे कस नेत हे खरं तर बघण आहे आपल्याला, आपल्याला पुढच काय होणार आहे हे अजून माहित नाही. कुटुंबासोबत गावातले लोक आता आमच्याशी बोलतात तर बरेच लोक सांगतायत की हे संतोष अन्नाच स्वप्न होतं.