Kannad Rain | कन्नड तालुक्यात पावसाने हातातोंडाशी आलेला घास वाहून गेल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
01 Sep 2021 09:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादच्या कन्नड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेती वाहून गेली आहे. शेती वाहून गेल्याने शेतीत मोठ्या कष्टानं शिकवलेलं पीकही वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल आहे. कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाच पाच सहा सहा फूट जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.