Aurangabad | अत्यावश्यक सेवेची दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरु राहणार; जिल्हा प्रशासनाचा निर्णय
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
18 Apr 2021 09:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादमध्ये आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंतच सुरु राहणार. यात किराणा, डेअरी , बेकरी ,खाद्यपदार्थ दुकाने ,भाजीपाला यांचा समावेशा आहे. फक्त मेडिकलची दुकाने 24 तास सुरु ठेवता येणार आहे.