Aurangabad Monsoon : जायकवाडीचे 18 दरवाजे दीड फुटाने उघडले, नाथसागरच्या पाणीपातळी वाढ
abp majha web team
Updated at:
10 Aug 2022 09:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजायकवाडी धरणात पाण्याची अावक वाढली आहे. धरण सध्या 95 टक्क्यांच्या वर पोहोचले असून सोमवारी सायंकाळी दहा दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करण्यात अाला हाेता. मंगळवारी दुपारी 18 दरवाजे दीड फुटाने उघडले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात अाल्याची माहिती अभियंता विजय काकडे यांनी दिली.