Arvind Sawant : मराठी माणसाच्या मुद्द्यामुळेच CM Eknath Shinde रिक्षा सोडून बंगल्यात गेले

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज औरंगाबादच्या पैठणमध्ये सभा पार पडली... मुंबईत मराठी माणूस किती उरला?, हे रोखठोकमधून लिहा, असं खुलं चॅलेंज शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलंय. त्यावर आता अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram