Abdul Sattar on Aurangabad Farmer Loss : शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, सरकार पाठीशी आहे ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरात झालेल्या परतीच्या पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालंय.. दरम्यान लवकरात लवकर पंचनामे जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलंय..