Maharashtra ची आजची स्थिती बेवारस, चुकीच्या प्रवृत्तींना कायद्याचा धाक राहिला नाही : यशोमती ठाकूर
abp majha web team
Updated at:
08 Aug 2022 02:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राची आजची स्थिती बेवारस झाली आहे. आज चुकीच्या प्रवृत्तींना कायद्याचा धाक राहिला नाही अशी टीका माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलीय.. मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री दोघेही बेजबदरीने वागत आहेत. महाराष्ट्र अस्थिर केलेला आहे..