Bacchu Kadu | पदापेक्षा काम कसं करता येईल याकडे सत्तारांनी लक्ष द्यावं: बच्चू कडू | ABP MAJHA

Continues below advertisement
पदापेक्षा काम महत्वाचं आहे, असा सल्ला मंत्री बच्चू कडूंनी अब्दुल सत्तारांना दिलाय. काम कसं चांगलं करता येईल याकडे सत्तारांनी लक्ष द्यावं, असं बच्चू कडूंनी म्हटलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram