Shirdi: अतिवृष्टीमुळे नुकसान, शेतकरी मदतीपासून वंचित; स्वाभिमानी शेतकरी संघटनेना आक्रमक
abp majha web team
Updated at:
21 Dec 2022 08:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय.. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला ठाकरे गटानं देखील पाठिंबा दर्शवलाय..