Rohit Pawar : आमच्या भागातील सामाजिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये- रोहीत पवार

सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या कर्जतच्या भूमीत धार्मिक द्वेषाच्या घटना कधी घडल्या नाहीत व पुढंही घडणार नाहीत.कारण संतशिकवणीनुसार  वागणारी माणसं इथं आहेत.त्यामुळं या भूमीबाबत प्रत्येकाने योग्य माहिती घेऊनच बोलावं.आमच्या भागातील सामाजिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola