Ahmednagar Gram Panchayat Elections : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडणार,194जागांसाठी मतदान

आज राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडणारेय. आज १९४ जागांसाठी आज मतदान होतंय.  अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात झालीये. आज सकाळपासून मतदार मतदान केंद्रावर दाखल झालेत.  अहमदनगर जिल्ह्यात 732 मतदान केंद्रावर मतदान होत असून निवडणूक आयोगाचे चार हजार कर्मचारी तैनात आहेत. तसंच प्रत्येक मतदान केंद्राबाहेर २ हजार पोलीस कर्मचारीही मोठ्याप्रमाणात तैनात करण्यात आलेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola