माघी यात्रेत पंढरपूर शहरासह 10 गावांमध्ये 24 तासांची संचारबंदी जाहीर,भाविकांना पंढरपुरात प्रवेश नाही

Continues below advertisement

पंढरपूर : कोरोनाचा वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्राही भाविकाविनाच साजरी होणार असून यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून 23 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत 24 तासांची संचारबंदी पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram