नागपूर : फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास गमावलाय - आशिष देशमुख

Continues below advertisement

भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख आणि ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी नागपुरात ठिय्या आंदोलन सुरु आहे. आम्ही भाजपची साथ देऊन चुक केल्याची भावना यावेळी बोलताना आमदार आशिष देशमुखांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्यांचा विश्वास गमावून बसलेल्या फडणवीसांनी वेळीच राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram