मुंबई : यशवंत सिन्हांसोबतच्या बैठकीनंतर आशिष देशमुखांशी बातचीत

Continues below advertisement
मोदी सरकारविरोधात विरोधकांसह स्वकियांनीही बाहू सरसावले असल्याचं आज मुंबई पार पडलेल्या बैठकीतून दिसून आलं. भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा, आमदार आशिष देशमुख, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी आणि आपच्या नेत्यांची बैठक पार पडली. यात अराजकीय मंचाची स्थापना करण्यात आली. संविधानाला आणि लोकशाहीला निर्माण झालेला धोका आणि जातीय विद्वेषाची परिस्थिती यावर चर्चा झाल्याचं नेत्यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्रातील पुढील कार्यक्रमाही या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा अराजकीय मंच भाजप सरकारसाठी किती डोकेदुखी ठरतो हे येणारा काळच सांगेल. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram