गडचिरोली : सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, भामरागड-आलापल्ली मार्ग बंद

Continues below advertisement
गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे भामरागड ते आलापल्ली मार्ग अद्यापही बंद आङे. कारण पर्लकोटा आणि बांडिया नदीच्या पुलावरुन पाणी जात आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. तब्बल 100 हून अधिक गावांचा मुख्यालयांशी संपर्क तुटला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram