Shahaji Bapu Patil : मला अभिमान वाटतोय, सांगोला नगरपरिषदेव शहाजीबापूंची एकहाती सत्ता
Shahaji Bapu Patil : मला अभिमान वाटतोय, सांगोला नगरपरिषदेव शहाजीबापूंची एकहाती सत्ता
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आरोप त्यांनी केला पण फायनली बापूंनी गड राखलाय काय त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे >> आपल्या सोबत बापूज आहेत त्यांनाच विचारूत त्याआधी सांगतो तिसऱ्या फेरी अखेर जवळपास 4775 ची आघाडी त्यांचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत आनंदा माने यांनी घेतलेली आहे आणि तब्बल सर्व 17 जागांवर बापूंची विजय घोडदादौड चालू आहे आपल्या सोबत बापू आहेत बापू आता कसं वाटतंय आता आता निश्चितपणानं मला माझ्या सांगोला शहरातील मतदारांविषयी गर्व आणि अभिमान आज वाटायला लागलेला आहे एवढ्यासाठी हा तालुका स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब आणि त्यांनी जवळजवळ 65 वर्षांनी मी गेली 40 वर्षे एका वैचारिक पातळीवर आम्ही आमचा मतदार तयार केलेला आहे उबाटा सारख्या पक्षाला बरोबर घेऊन केलेली युती ही आमच्या मत मतदारांना आवडलेली नाही यावरून निश्चितपणाने दिसून येतय आणि मतदारांनी आम्ही केलेल्या >> बरोबर युती होती ना इथं >> शेतकरी कामगार पक्ष उभाटा आणि भाजप आणि इथं सर्वच पक्ष एका बाजूला गेले मी आणि आरपीआय फक्त एका बाजूला आम्ही राहिलो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने मात्र मला पाठिंबा दिला आणि मतदारांनी अशा पद्धतीने तिच्या अचानक झालेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या युत्या ह्या अमान्य केल्या आणि गेल्या अडीच तीन वर्षात शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सांगोला शहराची जी विकासाची जी घोडदोड चालू आहे त्यावरही शिक्कामोर्तब केलेला आहे. मतदार स्वाभिमानानं वागला अभिमानाने वागला आणि राजकारणात चाललेलं हे जे काय वेड वाकडं वागणं आहे ते अमान्य करून शिवसेनेला भरघोस मतदान केलं आमचे उमेदवार स्ट्राईक रेट राज्यात नंबर काढतील असं मला वाटतंय. मला सांगा सगळ्या नेत्यांनी तुम्हाला एकट टाकलं सगळ्या पक्षांनी एकटंटे टाकलं पण जनता बरोबर राहिली. पूर्णपणे जनता माझ्यासमोर राहिली निकालावरून दिसून येते आणि मला प्रचाराच्या वेळी जाणवत होतं की सर्वसामान्य मतदार हा अत्यंत मनापासून माझ्या बरोबर आलेला आहे आणि आमचे उमेदवार विजयी होतील मी पूर्वी आपल्या एबीपी माझा बोललो होतो त्या संदर्भात मला सांगा जिल्ह्यात ज्या पद्धतीचे निकाल येत आहेत आपल्या भागातला जो भाग आहे तिथं भाजपनी युती तोडल्यामुळे सगळीकडे फटका बसतोय असं वाटतंय तुम्हाला मंगळवेडा असेल पंढरपूर असेल माढा असेल करमाळा असेल. >> भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला विश्वासात घेऊन या निवडणुका करायला पाहिजे होता आजही माझं प्रांजळ मत आहे.