Grampanchayat Election | कोल्हापूरच्या पेरीड गावात एकाचंही मतदान नाही,स्वत: उमेदवारांनीही मतदान केलं नाही

Continues below advertisement
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 :  राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. काही अपवाद वगळता राज्यभर शांततेत मतदान पार पडले. आता लक्ष लागले आहे ते 18 जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे. आज मतदान शांततेत पार पडले असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही ठिकाणी ईव्हिएम मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या काही वेळ रांगा लागल्याचं दिसून आलं. मात्र प्रशासनानं तात्काळ त्यावर उपाययोजन करत प्रक्रिया सुरळीत केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram