Grampanchyat Result | भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व फार मर्यादित आहे - जयंत पाटील | ABP Majha

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर पत्रकार परीषद घेऊन आम्हीच सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे. तर शिवसेनेकडूनही असाच दावा करण्यात येत आहे. हीच आकडेवारी आपण जिल्हानिहाय पाहणार आहोत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola