BJP Celebration : एनडीएला बिहारमध्ये घवघवीत यश, भाजपकडून जल्लोष साजरा
BJP Celebration : एनडीएला बिहारमध्ये घवघवीत यश, भाजपकडून जल्लोष साजरा
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
बिहारमध्ये एनडीएला दंडणीत बहुमत मिळालय यामध्ये एनडीएन 193 जागांवर जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपला 81 तर जडयूला सर्वाधिक 86 जागा मिळाल्यात. आतापर्यंत जो निकाल हाती येतोय जे कल येतायत त्यानुसार आता एनडीए आघाडीवर आहे त्यांना आता स्पष्ट बहुमत मिळत आहे. नितीश कुमारांचा जनयू हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला आहे. भारत माता तर आपण भाजपाच्या जल्लोषाची दृश्य बघतोय. तर एनडीए मधील घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाला देखील 21 जागांवर आघाडी मिळाली आहेत तर जितंद्रराम मानजींच्या हिंदुस्तान अवाम मोर्चाला चार जागांवर आघाडी मिळालेली आहे तर विरोधकांचा आणि महागठबंधनचा पार धुवा ओडालाय. काँग्रेसला देखील एकेरी आकडावरच समाधान मानाव लागलेल आहे आणि त्यामुळे महागठबंधनचा मोठा पराभव झालाय. आरजेडीचे 32 जागांवरच त्यांना समाधान मानाव लागलेल आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत म्हणजे 2020 च्या तुलनेमध्ये निम्या जागांवर आलेली आरजे. आणि त्यामुळे तेजस्वी यादवांसाठी हा मोठा पराभव आहे. आपण हे दोन दृश्य बघतोय. भाजपाच्या कार्यालय बाहेरचा हा मोठा जल्लोष आपण पाहतोय. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या बोलतायत. आपण थेट जाऊयात त्यांच्याकडे. मताचा कौल दिला आणि स्पष्ट बहुमताकडे एनडीएला घेऊन. सर्व माध्यमांच्या माध्यमातून किंवा सामान्य जनतेच्या मनामध्ये हे सातत्याने लक्षात येत होतं की बिहार मध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. परंतु निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसचे असणारे नेते आदरणीय राहुलजींनी आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातून जोडलेले यूपीएचे सगळे इंडिया आघाडी ते सर्व यांनी सर्वांनी पुन्हा एकदा वोट चोरी. सारखा एक फेक नरेटिव हा तयार केला आणि लोकसभेला असा संविधानाच्या संदर्भातला फेक नरेटिव्ह तयार करून त्यांना त्यावेळेला यश मिळालं त्यामुळे यांनाही असं वाटत होतं की या निवडणुकीमध्ये असा फेक नरेटिव हा बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण तयार करू. तर पंतप्रधान भाजप मुख्यालयामध्ये कार्यकर्त्यांना आजच संबोधित करण्याची शक्यता आहे.