#Election पाच राज्यांपैकी तीन राज्यात सत्ताधारीच पुन्हा सत्तेवर, तामिळनाडूत सत्तांतराची होण्याची शक्यता

Exit Poll Result 2021 :  पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी घोषित होणार आहेत. त्याआधी आज एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. यामध्ये भाजप दोन राज्यात, काँग्रेस एका, टीएमसी एका तर लेफ्टची सत्ता एका राज्यात येण्याचा अंदाज आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola