#Election पाच राज्यांपैकी तीन राज्यात सत्ताधारीच पुन्हा सत्तेवर, तामिळनाडूत सत्तांतराची होण्याची शक्यता
Continues below advertisement
Exit Poll Result 2021 : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी घोषित होणार आहेत. त्याआधी आज एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. यामध्ये भाजप दोन राज्यात, काँग्रेस एका, टीएमसी एका तर लेफ्टची सत्ता एका राज्यात येण्याचा अंदाज आहे.
Continues below advertisement