#BorkhedaMurderCase प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा
जळगाव : चार अल्पवयीन बालकांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात घडली आहे. बोरखेडा शेत शिवारात भिलाला नावाचं सालं दारी करणार कुटुंब राहतं. दोन मुलं आणि दोन मुली असलेली चार भावंड घरी ठेऊन भिलाला दाम्पत्य गावाला गेले असता, रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने या चारही जणांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केली. या हत्येमागील कारणाचा आणि आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.
Tags :
Ujwal Nika Maharashtra Crime News Crime News Ujjwal Nikam Crime Home Minister Murder Eknath Khadse Jalgaon Anil Deshmukh