लग्न ठरत नाही म्हणून नैराश्यातून 44 वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या, दुकानात घेतला गळफास

सातारा : लग्न होत नाही म्हणून गळफास लावून आत्महत्या केल्याची नुकतीच घटणा साता-यातील नागठाणे येथे घडली आहे. त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे मुलींच्या संख्यांचा विषय पुढे आला आहे. शिवाय मुलींच्या अपेक्षा देखील दिवसें दिवस वाढत असल्याचेही समोर आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola