पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचं जोरदार कौतुक केलंय. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अडीच तासाच्या भाषणात कुठलिही ठोस योजना नसल्याची टीका केलीय.