ABP News

Beed : महावितरणचा हलगर्जीपणा, शेतकऱ्यांना फटका, 13 एकरावरचा ऊस जळून खाक

Continues below advertisement

बीडच्या वडवणी तालुक्यातील बावीताडा परिसरातील दोन शेतकऱ्यांचा 13 एकर ऊस जळून खाक झाला आहे. दामू राठोड आणि शेषराव राठोड असं या शेतकऱ्यांचं नाव आहे. यात चार म्हशी आणि दोनशे कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे. शेतावरुन गेलेली विद्युत तार तुटल्यानं ही आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यानं केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram