712 : पालघर : विजेविना मोटर बंद असल्याने पिकं करपली
Continues below advertisement
शेतकरी वाचला पाहिजे म्हणून एका बाजूला सरकार नवनवीन योजना राबवतं, तर दुसऱ्या बाजूला मात्र महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पालघरमधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पालघरमधील नानिवाली येथे पंधरा दिवसांपासून वीज नसल्याने हाताशी आलेलं भाजीपाल्याचं पीक पंपाने पाणी न दिल्याने कोमजून गेल आहे .
Continues below advertisement