✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Osmanabad | पीक विम्यासाठी शेतकऱ्यांसमोर जाचक अटी का? उस्मानाबादेत 12000 शेतकरी विम्यापासून वंचित

एबीपी माझा वेब टीम  |  24 Dec 2020 11:12 PM (IST)
ABP News

शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पैसेच मिळू नयेत यासाठी पीक विमा कंपन्या अनेक कुलूपत्या लढवतात. यावर्षी महाराष्ट्रात झालेली अतिवृष्ठी जगाने पाहिली. पण पीक विमा कंपन्यांना हा पाऊस पाहिलेला नाही. पिकांचा फक्त विमा उतरून उपयोग नाही, पावसामुळे नुकसान झालेल नुकसान 72 तासात आत आम्हाला कळवले नाही. त्यामुळे तुम्ही विमा मिळण्यासाठी अपात्र आहात, असे हजारो शेतकर्यांना विमा कंपन्यांनी. तेही इंग्रजीतून कळवले आहे. विरोधात असताना विमा कंपन्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Osmanabad | पीक विम्यासाठी शेतकऱ्यांसमोर जाचक अटी का? उस्मानाबादेत 12000 शेतकरी विम्यापासून वंचित

TRENDING VIDEOS

Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी17 Hour ago

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report1 Day ago

Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report1 Day ago

Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.