Mumbai : कोरोना नियंत्रणासाठीचा शिवडी पॅटर्न! वॉर्ड क्र. 206 मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2021 12:53 AM (IST)

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 67 हजार 13 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 62 हजार 298 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 33 लाख 30 हजार 747 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.34 टक्के झाले आहे. राज्यात आज 568 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53 टक्के एवढा आहे.