Agriculture Bill राहुल गांधी पुन्हा राष्ट्रपती भवनात,विशेष अधिवेशन बोलावून कायदा मागे घेण्याची मागणी
एबीपी माझा वेब टीम | 25 Dec 2020 02:33 AM (IST)

नवी दिल्ली : शेतकरी कायदा मागे घ्या या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटलं. पण अर्थात या भेटीआधी बराच राजकीय ड्रामाही दिल्लीत पाहायला मिळाला. कारण पोलिसांनी काँग्रेस खासदारांना त्यांच्याच पक्षाच्या मुख्यालयात संचारबंदी जाहीर करुन डांबून ठेवलं. पाहुयात त्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट.