Schools Reopen Demand : तिसऱ्या लाटेचा धोका, तरीही शाळा सुरू करण्यासाठी पालक आग्रही
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
03 Aug 2021 10:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यात आज 6005 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 10 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे.