Kolhapur Sangli Rain : कोल्हापूर, सांगलीत वारंवार पूर कशामुळे? पुरामागे मानवी हस्तक्षेप? ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2021 09:50 PM (IST)

कोल्हापूर आणि सांगलीच्या भागात कधीच पाणी शिरत नव्हतं, त्या भागात आता वारंवार पाणी शिरत असल्याच्या घटना घटत आहेत. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर येण्याची नेमकी कारणं कोणती, जाणून घ्या माझाच्या या स्पेशल रिपोर्ट मधून